शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

अजूनही ८३८ घरकुले अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:46 IST

मागील तीन वर्षांत प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ५१८३ मंजूर घरकुलांपैकी ८३८ घरकुलांचे काम रखडलेलेच आहे. तर रमाई योजनेत हे प्रमाण जास्त असून यात ५७६६ पैकी ३0८३ घरकुलांचे काम ठप्प आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील तीन वर्षांत प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ५१८३ मंजूर घरकुलांपैकी ८३८ घरकुलांचे काम रखडलेलेच आहे. तर रमाई योजनेत हे प्रमाण जास्त असून यात ५७६६ पैकी ३0८३ घरकुलांचे काम ठप्प आहे.पंतप्रधान आवास योजनेत २0१६ ते २0१९ या काळात ५१८३ घरकुलांचे उद्दिष्ट होते. औंढा नागनाथ ८५२, वसमत १११३, हिंगोली ७६३, कळमनुरी १३२३, सेनगाव ११३२ असे उद्दिष्ट आहे. नवीन उद्दिष्टासह १0४५५ घरकुलांसाठी लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. यापैकी ५३९७ जणांना पहिल्या हप्त्याचे वितरण झाले आहे. यापैकी ४४५५ जणांना दुसरा हप्ता दिला आहे. तर ४२१३ जणांना तिसरा हप्ता दिला आहे. २१४८ जणांना चौथाही हप्ता दिला आहे. या कामांपैकी मात्र एकूण ४३४५ कामे पूर्ण झाली आहेत. तर ८३८ कामे अजूनही अपूर्ण आहेत. यामध्ये औंढा ११४, वसमत २८९, हिंगोली ९१, कळमनुरी १४७, सेनगाव १९७ अशी संख्या आहे.रमाई घरकुल योजनेत तर वेगळेच चित्र आहे. २0१६-१९ या कालावधीत एकूण ५७६६ घरकुलांना मंजुरी मिळाली होती. यामध्ये औंढा ७२९, वसमत ११0९, हिंगोली १२७६, कळमनुरी १४४१, सेनगाव १२११ अशी संख्या आहे. यातील ४५६७ घरकुल लाभार्थ्यांची खातेक्रमांकासह पडताळणी झाली होती. यापैकी ४३२३ खात्यांवर पहिला हप्ता तर १0६६ जणांना चौथा हप्ता मिळाला आहे. यापैकी २६८३ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. तर अद्यापही ३0८३ घरकुलांचे काम रखडलेले आहे. यात औंढा ४८३, वसमत ४९६, हिंगोली ६९१, कळमनुरी ७१८, सेनगाव ६९५ अशी संख्या आहे. प्रधानमंत्री आवासपेक्षा यात रखडलेली कामे जास्त आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीHomeघर