शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

लाखो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 1:00 AM

वसमत शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावरून लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. ही जलवाहिनी तीन दिवसांपासून फुटली असूनही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : वसमत शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावरून लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. ही जलवाहिनी तीन दिवसांपासून फुटली असूनही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहेसिद्धेश्वर धरणामधून वसमत शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषदच्या वतीने ही पाईपलाईन टाकली आहे.यासाठी औंढा नागनाथ येथील जिंतूर फाट्यावर पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकीदेखील बांधण्यात आली आहे.यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असतानाही तीन दिवसांपासून फुटलेल्या पाईपलाईनकडे दुर्लक्ष होत आहे. ही जलवाहिनी सोमवारी रात्रीपासून फुटली आहे. मात्र तिची दुरुस्ती तर झाली नाही.साधा तसा प्रयत्नही कोणी केल्याच्या खुणा तेथे दिसत नाहीत.मागील तीन दिवसांत या पाईप लाईनमधून लाखो लिटर पाणी राष्ट्रीय महामार्गावरून वाहून गेले आहे. यामुळे येणाºया जाणाºया वाहनधारकांची मोठी पंचायत होत आहे.तरीही वसमत नगर परिषदेला मात्र जाग येत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :WaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका