शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

वन्य प्राण्यांचा वावर वाढला ; काेवळ्या पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:19 AM

हिंगोली : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढल्यामुळे पिकांचे नुकसान हाेत असल्याने शेतकरीवर्ग चिंतीत झाला आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, ...

हिंगोली : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढल्यामुळे पिकांचे नुकसान हाेत असल्याने शेतकरीवर्ग चिंतीत झाला आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी विभागीय वनाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्ह्यातील खेर्डा, खेर्डावाडी, सिरसम, धोतरा, खानापूर, पातोंडा, आडगाव, लिंबी, लिंबाळा, बेलूरा आदी गावांसह शेत शिवारात रोहिंग्या, हरण, रानडुक्कर, नीलगाय आदी वन्यप्राणी येवून सोयाबीन, कापूस, उडीद, मूग आदी पिकांची नासाडी करीत आहेत. सदरील वन्यप्राण्यांना हाकलण्याचा प्रयत्न केल्यास वन्यप्राणी अंगावर येत आहेत. वन विभागाने या प्रकाराची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी विभागीय वनाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर शशीकांत वडकुते, राजकुमार गडदे, दतराव गडदे, विलासराव मस्के, भागीराव गडदे, सर्जेराव गडदे, शेख रफी शेख इस्माईल, विठ्ठलराव गुळवे, प्रल्हाद कावळे आदी जवळपास ४० शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.