शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
2
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
3
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
4
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
5
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
6
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
7
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
8
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
9
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
10
एका महिन्यात 30 लाख नवीन ग्राहक! BSNL ची कमाल;  Airtel, Vodafone आणि Jio ची  अवस्था वाईट!
11
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
12
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
13
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
14
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
15
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
16
'या' भाषा भारतात सर्वाधिक बोलल्या जातात; तुम्हाला माहितीये का?
17
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
18
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
19
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
20
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"

घाटेअळी नियंत्रणाबाबत कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 5:38 AM

या संदर्भात धारखेडा, सुरवाडी येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. औंढा नगानाथ तालुक्यात हरभरा पिकाचा पेरा एक हजार हेक्टरच्या ...

या संदर्भात धारखेडा, सुरवाडी येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. औंढा नगानाथ तालुक्यात हरभरा पिकाचा पेरा एक हजार हेक्टरच्या वर असून वातावरणात बदल होत असल्याने घाटेअळीने हरभरा पिकावर आक्रमण केले आहे. थंडी व धुके पडत असल्याने शेतकऱ्यांनी घाटेअळीचे नियंत्रण योग्य प्रकारेे करणे आवश्यक आहे. तुषार सिंचनमार्फत पाणी देणे आवश्यक आहे. हरभरा पिकास भारी जमिनीत ४० व ६० दिवसांनी दोन पाणी पाळ्या देणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. यावेळी त्याचप्रमाणे हलक्या जमिनीत या पिकास तीन वेळा पाणी द्यावे व बुरशीनाशक औषधी फवारून घाटेअळीवर नियंत्रण करण्याचे आवाहन पोखरा योजनेचे समन्वयक शिवाजी शेळके यांनी केले. कार्यशाळेस सुरवाडी व धारखेडा गावचे शेतकरी उपस्थित होते.

फोटो नं. ३