शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

पेरू आणि भारत यांच्या राजनयीक संबंधांना 55 वर्षे पूर्ण, उपराष्ट्रपतींचा तीन देशांचा दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 16:17 IST

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू ग्वाटेमाला, पनामानंतर पेरु देशाच्या भेटीवर आहेत.

लिमा- उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू शिष्टमंडळासह पेरु देशाच्या दौऱ्यावर आहेत. नायडू यांनी पेरुच्या विविध नेत्यांची भेट घेतली. पेरु आणि भारत यांच्या राजनयीक संबंधाना यंदा 55 वर्षे पूर्ण होत आहेत.नायडू यांनी या भेटीमध्ये पंतप्रधान सीजर विलियनुएवा बार्डालेस तसेच त्यांच्या चार मंत्र्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली.या भेटीमध्ये भारत व पेरु या दोन्ही देशांनी जेनेरिक औषधे, माहीती आणि तंत्रज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञान, लष्करी साहित्य. अंतराळ मोहिमांमधील उपकरणे यांबाबत एकमेकांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.पेरुचे परराष्ट्रमंत्री नेस्टर पोपोलिझिओ बार्डालेस म्हणाले, भारताला संयुक्त राष्ट्रामध्ये सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्त्व मिळाले पाहिजे. पेरुचा यासाठी भारताला पाठिंबा असेल. परराष्ट्रमंत्र्यांबरोबर पेरुचे आरोग्य मंत्री सिल्विया पेसाह एजाय आपले मत व्यक्त केले. भारतातील औषधनिर्माण क्षेत्र अत्यंत विकसित असून भारतातील फार्मा कंपन्यांनी पेरुमध्ये जेनेरिक औषधांच्या निर्माणासाठी कारखाने स्थापन करावेत असे त्यांनी आवाहन केले.

उपराष्ट्रपती पाच दिवसांच्या मध्य व दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. 9 मे रोजी उपराष्ट्रपती पनामा येथे पोहोचले तेथे त्यांनी दोन परस्पर सामंजस्य करारांवर स्वाक्षऱी केली. तत्पुर्वी ते ग्वाटेमाला येथे गेले होते. तेथे विविध क्षेत्रांमध्ये विकास साधण्यासाठी परस्पर सामंजस्य करार करण्यात आला. पनामामध्ये त्यांनी भारतीय वंशाच्या समुदायाचीही भेट घेतली. या तिन्ही देशांचे भारताशी असणारे संबंध वृद्धींगत व्हावे या त्यांच्या दौऱ्यामागचा उद्देश आहे.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयPanamaपनामा