शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

चबाहर बंदर विकासासाठी इराणसोबत करार

By admin | Published: May 24, 2016 12:49 AM

भारताने सोमवारी इराणसोबत सैनिकी डावपेचांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा चबाहर बंदर करार केला. या करारामुळे भारताला पाकिस्तानला टाळून अफगाणिस्तान आणि युरोपमध्ये

तेहरान : भारताने सोमवारी इराणसोबत सैनिकी डावपेचांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा चबाहर बंदर करार केला. या करारामुळे भारताला पाकिस्तानला टाळून अफगाणिस्तान आणि युरोपमध्ये प्रवेश करता येईल. उभय देशांनी एकत्रितपणे दहशतवादाशी लढण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याचेही मान्य केले. चबाहर बंदराचा विकास करण्यासाठी भारत ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. माल वाहतुकीसाठी भारत, इराण आणि अफगाणिस्तान यांच्यात त्रिपक्षीय करारही झाला. या करारामुळे इतिहासाची गती बदलणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी म्हटले. इराणशी द्विपक्षीय करार व्हायच्या आधी मोदी आणि इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांच्यात तपशिलाने चर्चा झाली. अ‍ॅल्युमिनियम प्लांट उभारणे आणि भारताला अफगाणिस्तान आणि मध्य अशियात प्रवेश करता यावा यासाठी रेल्वेमार्ग तयार करण्यावरही चर्चा झाली. इराणशी करार करण्याचा हेतू हा अर्थ, व्यापार, वाहतूक, बंदर विकास, संस्कृती, विज्ञान आणि शैक्षणिक सहकार्य या क्षेत्रांत अधिक सहकार्य वाढविण्याचा आहे. गेल्या १५ वर्षांत भारताच्या पंतप्रधानांनी प्रथमच इराणला भेट दिली आहे. इराणच्या दक्षिणेकडील चबाहर बंदर विकसित करण्यासाठीच्या पहिल्या टप्प्याचे कंत्राट भारताला या कराराने मिळाले. चबाहर बंदर सिस्टॅन-बलुचिस्तान प्रांतात आहे. या बंदराला भारताच्या पश्चिम किनाऱ्याकडून सहजपणे जाता येते व या मार्गाने पाकिस्तानलाही टाळता येते.