शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

बालश्रम कायदा ठरणार मोदी सरकारची परीक्षा

By admin | Published: February 09, 2015 12:14 AM

सध्या भारतीय संसदेत मांडण्यात आलेले बालश्रम विधेयक सत्ताधारी मोदी सरकारची चाचणी ठरणार आहे

लंडन : सध्या भारतीय संसदेत मांडण्यात आलेले बालश्रम विधेयक सत्ताधारी मोदी सरकारची चाचणी ठरणार आहे. या विधेयकाअंतर्गत पिळवणूक झालेल्या मुलांना मोदी सरकार किती प्राधान्य देते यावर सरकारची संवेदनशीलता ठरणार आहे, असे बाल हक्क कार्यकर्ते व नोबेल पुरस्कार विजेते सत्यार्थी यांनी म्हटले आहे. या विधेयकात करण्यात येणाऱ्या दुरुस्तीअंतर्गत १४ वर्षांपर्यंतच्या मुलाकडून कोणतेही श्रम घेण्यास बंदी घालण्यात येणार आहे. तसेच १८ वर्षांपर्यंतच्या मुलाकडून कोणतीही अति श्रमाची कामेही करून घेता येणार नाहीत. या कायद्यात मुलांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही समाविष्ट केला पाहिजे, तरच हा कायदा आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या कायद्याप्रमाणे होईल. आम्ही हा कायदा होण्याची वाट पाहत आहोत. हे विधेयक सध्याच्या सरकारची चाचणी ठरणार आहे. कारण सध्याच्या राजकीय भाऊगर्दीत सरकार पिळवणूक झालेल्या मुलांना किती प्राधान्य देते हे पाहावे लागेल. गेल्या वर्षी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने काही सकारात्मक निर्णय घेतले आहेत. सध्याचे सरकार काही सामाजिक प्रश्नावर धीट निर्णय घेत आहे. ‘स्वच्छ भारत’, ‘बेटी बचाओ’, ‘बेटी पढ़ाओ’ या अगदी मूलभूत बाबी आहेत. (वृत्तसंस्था)