शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

दहशतवाद नष्ट करण्यास एकत्रित प्रयत्न हवेत : मुखर्जी

By admin | Published: June 14, 2016 4:32 AM

दहशतवादाला कोणतीही सीमा नाही आणि त्याला नष्ट करण्यासाठी सुसंस्कृत जगाकडून एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले. घानाला दहशतवादाला तोंड देण्यासाठी

अक्रा : दहशतवादाला कोणतीही सीमा नाही आणि त्याला नष्ट करण्यासाठी सुसंस्कृत जगाकडून एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले. घानाला दहशतवादाला तोंड देण्यासाठी भारताचा पाठिंबा जाहीर करताना मुखर्जी बोलत होते. मुखर्जी यांचे येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आगमन झाले आहे. ते म्हणाले,‘गेल्या तीन दशकांपासून भारत दहशतवादाचा बळी ठरलाआहे. दहशतवाद जागतिक संकट बनल्याची घानाची भावना योग्य आहे.’ घानाचे अध्यक्ष जॉन ड्रॅमिनी महामा यांनी रविवारी आयोजित केलेल्या भोजन समारंभात मुखर्जी म्हणाले, ‘दहशतवादाला ना कोणती सीमा आहे ना कोणता विचार. विचारधारा आहे ती हेतुपुरस्सर विध्वंसाची. तुम्ही या संकटाला तोंड देत आहात. भारत त्यात तुमच्यासोबत आहे.’