शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
4
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
5
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
6
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
7
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
8
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
9
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
10
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
11
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
12
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
13
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
14
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
15
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
16
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
17
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
18
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
19
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
20
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?

पाकचा कांगावा, भारतानेच शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची तक्रार

By admin | Published: July 17, 2015 7:14 PM

सीमा रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानने आता भारताविरोधात संयुक्त राष्ट्राकडे तक्रार केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. १७ - सीमा रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानने आता भारताविरोधात संयुक्त राष्ट्राकडे तक्रार केली आहे. भारताकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून संयुक्त राष्ट्राच्या पर्यवेक्षक दलाने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी पाकने केली आहे. 
गेल्या काही दिवसांपासून भारत  - पाकिस्तान सीमारेषेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्या व सीमेलगतच्या गावांवर गोळीबार केला. यात एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला होता. भारतीय सैन्यानेही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले होते. याच मुद्द्यावरुन भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी करण्याची खेळी पाकने केली आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राकडे भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असल्याची तक्रार नोंदवली आहे. भारतीय सैन्याने गेल्या २ दिवसांपासून केलेल्या गोळीबारात चार नागरिक ठार झाले असून पाच जण जखमी झाले असा दावाही या तक्रारीत करण्यात आला आहे.