शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

सेमीकंडक्टरसाठी भारताशी सहकार्य; परराष्ट्रमंत्री डॉ. लीन जिया लाँग यांचे वक्तव्य

By विजय बाविस्कर | Updated: October 10, 2024 07:29 IST

तैवान व भारतामध्ये सहकार्य वाढले पाहिजे. भारताने प्रगतीबाबत जी महत्त्वाकांक्षा बाळगली आहे, त्याच्याशी सुसंगत अशीच ही पावले आहेत. 

विजय बाविस्कर, थेट तैवान येथून, लोकमत न्यूज नेटवर्क, तैपेई : भारत, तैवानला चीनच्या विस्तारवादाचा, आर्थिक बळजोरीचा सामना करावा लागत आहे, असे तैवानचे परराष्ट्रमंत्री डॉ. लीन जिया लाँग यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, भारत व तैवानच्या अर्थव्यवस्था परस्परांना पूरक आहेत. दोन्ही देशांतील व्यापार वाढविण्यास मुक्त व्यापार करार (एफटीए) करता येईल किंवा तैवानमधील लघु व मध्यम उद्योगांना भारतीय बाजारपेठेत गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण भारत निर्माण करू शकतो.

तैवानमध्ये १० ऑक्टोबरला राष्ट्रीय दिनानिमित्त मोठा समारंभ होणार असून, त्यासाठी भारतासह अन्य देशांतील पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. या पत्रकारांशी डॉ. लीन जिया लाँग संवाद साधत होते.  

तैवानचे भारतविषयक परराष्ट्र धोरण नेमके काय आहे असा प्रश्न ‘लोकमत’ने डॉ. लीन जिया लाँग यांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी विविध देशांत गुंतवणूक करत आहे. पॉवरचीप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरशनने  व अन्य एक सेमीकंडक्टर कंपनी भारत सरकारबरोबर सहप्रकल्प साकारत आहे. तैवान व भारतामध्ये सहकार्य वाढले पाहिजे. भारताने प्रगतीबाबत जी महत्त्वाकांक्षा बाळगली आहे, त्याच्याशी सुसंगत अशीच ही पावले आहेत. 

तैवान ही हार्डवेअरची तर भारत सॉफ्टवेअरची महासत्ता आहे. जगात एआयचे महत्त्व वाढत असताना त्यासाठी या दोन्ही गोष्टींची नितांत गरज आहे. त्यासाठी दोन्ही महासत्तांनी एकत्र येणे गरजेचे आहे. - डॉ. लीन जिया लाँग, परराष्ट्रमंत्री, तैवान.

 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय