शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
5
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
6
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
7
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
8
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
9
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
10
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
11
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
12
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
13
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
14
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
15
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
16
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
17
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
18
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
19
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
20
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 

मोहम्मद युनूस यांच्या 'लॅण्डलॉक' विधानावर परराष्ट्र मंत्र्यांनी सोडलं मौन; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 16:05 IST

बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद यूनुस यांनी भारताच्या ईशान्येकडील राज्यांबद्दल एक विधान केलं होतं. त्यावर आता देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी भूमिका मांडली.

देशाची सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्येकडील राज्यांबद्दल बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद यूनुस यांनी मोठं विधान केले होते. ही राज्य सर्व बाजूंनी जमिनीने घेरली गेलेली असल्याचे ते म्हणाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर मंत्री यावर भाष्य केले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एस. जयशंकर म्हणाले, 'भारताकडे बंगालच्या उपसागरात ६५००० किलोमीटर लांब समुद्र किनारा आहे. भारताची फक्त सीमाच BIMSTEC सदस्य असलेल्या देशांसोबतच नाही, तर या क्षेत्रात दळणवळण वाढण्यासाठी काम करत आहे.'

'ईशान्येकडील राज्यात रस्ते, रेल्वे, जलवाहतूक आणि पाईपलाईनचे जाळे विस्तृत करण्याचे काम केले जात आहे", असे एस. जयशंकर म्हणाले. 

मोहम्मद यूनुस काय म्हणालेले?

बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद यूनुस म्हणालेले की, भारताच्या ईशान्येकडील राज्यात चीनला विस्ताराची संधी आहे. 

"भारतातील ईशान्येकडील सात राज्ये अजूनही लॅण्डलॉक, अर्थात सर्व बाजूंनी जमिनीने वेढली गेलेली आहेत. बांग्लादेश हा या प्रदेशातील महासागराचा एकमेव संरक्षण आहे. भारतातील ईशान्येकडील सात राज्यांना समुद्रापर्यंत पोहचण्याचा कोणताही मार्ग नाही. आम्ही या प्रदेशासाठी महासागराचे एकमेव संरक्षक आहोत. त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था इथे वाढू शकते", असे मोहम्मद यूनुस म्हणाले होते. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतchinaचीनBorderसीमारेषा