शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

आधुनिक तंत्रज्ञानामुळेही वाढतेय ग्लोबल वॉर्मिंग

By admin | Published: March 20, 2016 4:00 AM

पृथ्वीच्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जगभर ‘वसुंधरा दिन’ पाळण्यात आला. यानिमित्ताने जगाच्या विविध भागांत काही वेळ दिवे मालवून हवामान स्वच्छ ठेवण्याचा

पॅरिस : पृथ्वीच्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जगभर ‘वसुंधरा दिन’ पाळण्यात आला. यानिमित्ताने जगाच्या विविध भागांत काही वेळ दिवे मालवून हवामान स्वच्छ ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. जगाशी जोडून घेण्यासाठी आपण वावरत असलेल्या अत्याधुनिक उपकरणांमुळेही पृथ्वीचे तापमान वाढत चालल्याचे एका ताज्या अभ्यासात आढळून आले आहे. बदलत्या हवामानामुळे पृथ्वीचे अस्तित्व संकटात आले आहे. पृथ्वी वाचविण्यासाठी जगभर १९ मार्चला ‘वसुंधरा दिन’ साजरा केला जातो. यानिमित्ताने जागतिक समुदायांत जनजागृती करण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू एफ आणि स्वयंसेवी संघटना यांच्यातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आयफेल टॉवर ते एम्पायर स्टेट बिल्डिंग आणि तैपेयी येथे आणि इतरत्र स्थानिक वेळेनुसार रात्री ८.३० वाजता तासाभरासाठी दिवे बंद करण्यात आले.(वृत्तसंस्था)