शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

यांचे आयुष्यमान आहे दीडशे वर्षे

By admin | Published: May 16, 2017 1:39 AM

बदलती जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे माणसाचे आयुष्य कमी होत चालले आहे. खाण्यातील बदलामुळे रोगांचेही प्रमाण वाढले आहे

गिलगिट : बदलती जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे माणसाचे आयुष्य कमी होत चालले आहे. खाण्यातील बदलामुळे रोगांचेही प्रमाण वाढले आहे, पण एक अशी जमात आहे जी या सर्व बाबींपासून दूर आहे. पाकव्याप्त काश्मिरातील गिलगिट आणि बाल्टिस्तान या डोंगरी भागात राहणारा हुंजा हा समुदाय दीर्घायुष्यासाठी ओळखला जातो. हिमालयाच्या डोंगररांगात राहणारा हा समुदाय भारताच्या उत्तर भागात राहतो. येथून पुढे भारत, पाकिस्तान, चीन, अफगाणिस्तानची सीमा जवळजवळ आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे आणि निसर्गाशी मिळून मिसळून राहणारे हे लोक कॅन्सरसारख्या रोगांपासून कोसोदूर आहेत. चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि संतुलित आहार यांच्या दीर्घायुष्याचे कारण सांगितले जाते. या समुदायाची लोकसंख्या ८७ हजार एवढी आहे. १९८४ मध्ये या समुदायाच्या एका व्यक्तीला लंडनमधील एअरपोर्टवर सेक्युरिटीने रोखले होते. त्याचे कारण असे सांगितले जाते की, या व्यक्तीने सांगितलेले वय आणि प्रत्यक्षात दिसणारे वय यात खूप फरक वाटत होता. हा व्यक्ती १९३२ चा जन्म सांगत होता, पण त्यापेक्षा तो खूप तरुण दिसत होता. येथील प्रत्येक व्यक्ती सुंदर, तरुण आणि आनंदी दिसते. खरेच जगण्यासाठी आणखी काय पाहिजे?