शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

जम्मू-काश्मीरवर बोलून चीननं केली मोठी चूक; भारतानं दिलं सणसणीत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 12:52 AM

बागची म्हणाले, जम्मू आणि काश्मीर संदर्भातील प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा...

नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानमध्ये (Pakistan) झालेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनच्या (OIC) बैठकीत चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी (Wang Yi) यांनी जम्मू-काश्मीरसंदर्भात केलेली वक्तव्यं ‘अनावश्यक’ असल्याचे म्हणत फेटाळून लावली आहेत. एवढेच नाही, तर जम्मू आणि काश्मीरसंदर्भातील सर्व मुद्दे, हे पूर्णपणे देशांतर्गत विषय असल्याचेही भारताने म्हटले आहे

भारताने चीनची वक्तव्यं फेटाळून लावली -ओआयसीच्या बैठकीत वांग यांनी जम्मू काश्मीरचा उल्लेख केला. यावर, परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची (Arindam Bagchi) म्हणाले, ‘आम्ही, उद्घाटन सत्राच्या (Opening Session) भाषणादरम्यान चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी भारतासंदर्भात केलेली अनावश्यक वक्तव्यं फेटाळून लावतो. 'इतर देशांना भाष्य करण्याचा अधिकार नाही -बागची म्हणाले, जम्मू आणि काश्मीर संदर्भातील प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. 'चीनसह इतर कोणत्याही देशाला यावर भाष्य करण्याचा अधिकार नाही. भारत त्यांच्या अंतर्गत प्रश्नांवर सार्वजनिकरित्या भाष्य करणे टाळतो, हे त्यांना समजायला हवे.' बागची पत्रकारांशी बोलत होते.

चीनचे परराष्ट्रमंत्री म्हणाले... - वांग बैठकीत म्हणाले, ‘काश्मीर (Kashmir) संदर्भात आम्ही आज पुन्हा एकदा आमच्या इस्लामिक मित्रांचे (Islamic Friends) बोलणे एकले. चीनलाही हीच अपेक्षा आहे.' 

 

टॅग्स :chinaचीनJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तान