शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अजित पवारांनी पक्ष बदलला नाही तर आपल्या काकांचा मूळ पक्ष चोरला, त्याबद्दल त्यांना..."
2
वसंत मोरे मनसे टू उद्धवसेनेत व्हाया वंचित बहुजन आघाडी?; उद्धव ठाकरेंना भेटणार
3
सायंटिस्ट हादरले! पहिल्यांदाच एका रोबोटची आत्महत्या; कामाच्या प्रेशरला कंटाळला, जिन्यावरून उडी घेतली
4
"मी कोणताही पक्ष बदललेला नाही, जनता हाच...", अजित पवारांकडून जनतेला भावनिक साद!
5
T20 WC FINAL : 'सूर्या'च्या मॅचविनिंग कॅचचा Best Angle; टीकाकारांची बोलती बंद करणारा Video
6
Wind Energy Share: कर्जमुक्त होतेय 'ही' एनर्जी कंपनी, शेअर खरेदीसाठी उड्या; ₹१५२ वर आला भाव
7
प्रत्येकाच्या लग्नात वाजणार, सगळे नाचणार! अक्षय कुमारचं 'चावट' गाणं गाजणार, पाहा व्हिडीओ
8
नाराज की लोकसभेत दिलेले वचन? राजस्थानच्या मंत्र्याचा राजीनामा, भाजपला पोटनिवडणुकीतही बसणार फटका
9
MS Dhoni and wife Sakshi wedding anniversary: NOT OUT 15!! MS धोनी अन् पत्नी साक्षीने साजरा केला लग्नाचा १५वा वाढदिवस, (Video)
10
Hathras stampede: हाथरस अपघातात पोलिसांची मोठी कारवाई, २० जणांना अटक, मुख्य सेवेकरीचा शोध
11
Sanjay Raut : "नरेंद्र मोदींना मिळालेली मतं ही भोंदूगिरीतून मिळालेली मतं"; संजय राऊतांचं टीकास्त्र
12
Team India Arrival LIVE: टीम इंडिया पंतप्रधान निवासस्थानी पोहोचली; थोड्या वेळात पंतप्रधान मोदींची भेट घेणार
13
'मिर्झापूर 3' काहीच तासांमध्ये होणार रिलीज! नेमकी वेळ काय? जाणून घ्या
14
हिना खानचा ब्रेस्ट कॅन्सरशी लढा, केस गळण्याआधीच कापले; Video पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
15
देशातील पहिल्या सागरी विद्यापीठाला मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी, उदय सामंतांची माहिती
16
कंगना राणौतला कानशिलात लगावणाऱ्या CISF कॉन्स्टेबलची बदली? भावाने सांगितलं सत्य
17
Indian Marriage: लग्नविधीमध्ये मंगळसूत्र घालताना 'या' श्लोकाला सर्वाधिक महत्त्व का? जाणून घ्या!
18
पहिल्या वर्गाचा तिसरा दिवस, शाळेच्या स्वच्छतागृहात विजेच्या धक्क्याने चिमुकलीचा मृत्यू
19
Amazonचे शेअर्स विक्रमी उच्चांकावर, ५ अब्ज डॉलर्सचे शेअर्स विकणार फाऊंडर Jeff Bezos
20
मायदेशी परतताच टीम इंडियाचा जल्लोष! हॉटेलबाहेर केला भांगडा, रोहित-सूर्या-पांड्याचा व्हिडिओ व्हायरल

भारत-पाक शांतता चर्चा उधळण्याचा प्रयत्न -असिफ

By admin | Published: January 07, 2016 12:01 AM

पाकिस्तान आणि भारत यांच्यातील नियोजित शांतता बोलणी दहशतवादी कारवायांद्वारे उधळून लावण्याचा प्रयत्न ‘काही तत्त्वे’ करीत असल्याचे पाकिस्तानचे

इस्लामाबाद : पाकिस्तान आणि भारत यांच्यातील नियोजित शांतता बोलणी दहशतवादी कारवायांद्वारे उधळून लावण्याचा प्रयत्न ‘काही तत्त्वे’ करीत असल्याचे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वॉजा मुहम्मद असिफ यांनी म्हटले. दहशतवाद्यांचे हे अत्यंत दुष्ट हेतू कधीही यशस्वी होणार नाहीत, असाही दावा त्यांनी केला.‘‘पंतप्रधान शरीफ आणि मोदी यांनी दूरध्वनीवरील संभाषणात अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांना उभय देशांतील सलोख्याचे संबंध हेच योग्य उत्तर असल्याचे म्हटले’’, असे असिफ म्हणाल्याचे रेडिओ पाकिस्तानने बुधवारी वृत्त दिले. पठाणकोट येथील हवाईतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबद्दल भारताने पाकिस्तानवर कोणताही आरोप केलेला नाही, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)