शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 09:52 IST

Kailash Mansarovar Yatra: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी जी-२० शिखर संमेलनादरम्यान द्वीपक्षीय चर्चा केली.

नवी दिल्ली/रिओ दी जनेरिओ : भारत आणि चीनमधील तणाव निवळण्याच्या दृष्टीकोनातून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणे, दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा पुन्हा बहाल करणे, सीमेपलिकडील नद्यांवरील माहिती एकमेकांना देणे इत्यादी मुद्द्यांचा समावेश होता. 

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी जी-२० शिखर संमेलनादरम्यान द्वीपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमधील संबंध सुधराविण्यावर दोघांनी सहमती दर्शविली. वर्चस्व स्थापन करण्याच्या एकांगी दृष्टीकोनाच्या विरोधात भारत आहे, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

सैन्यमाघारी प्रक्रियेचा घेतला आढावा

पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील डेमचोक, डेपसांग येथे सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली होती. त्या प्रक्रियेचा जयशंकर व वांग यी यांनी आढावा घेतला.

पूर्व लडाखचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने तसेच दोन्ही देशांतील संबंध सुरळीत होण्यासाठी भविष्यात काय पावले उचलायची, याविषयीही परराष्ट्रमंत्र्यांच्या पातळीवर चर्चा झाली. 

त्याबाबत एस. जयशंकर यांनी म्हटले आहे की, सीमाभागातून सैन्य मागे घेण्याच्या कारवाईच्या प्रगतीबाबत मी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी चर्चा केली. तसेच भविष्यात कोणती पावले उचलायची याविषयी देखील आमचे बोलणे झाले.  

टॅग्स :chinaचीनReligious Placesधार्मिक स्थळेprime ministerपंतप्रधानG20 Summitजी-२० शिखर परिषद