शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

‘कोहिनूर पाकला मिळू शकत नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2016 4:21 AM

कोहिनूर हिरा पुन्हा पाकिस्तानला मिळू शकत नाही. कारण, १८४९ मध्ये एका करारांतर्गत तो ब्रिटनला सोपविला होता, असे मत पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या सरकारने येथे उच्च न्यायालयात मांडले.

लाहोर : कोहिनूर हिरा पुन्हा पाकिस्तानला मिळू शकत नाही. कारण, १८४९ मध्ये एका करारांतर्गत तो ब्रिटनला सोपविला होता, असे मत पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या सरकारने येथे उच्च न्यायालयात मांडले. १०८ कॅरेटचा हा हिरा परत आणण्यासाठी न्यायालयात एक याचिका दाखल झालेली आहे. यावर सध्या सुनावणी सुरू आहे. सरकारच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात ही भूमिका मांडली. या अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराजा रणजित सिंह यांनी १८४९ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीसोबत एक करार केला होता. त्यानुसार हा हिरा ब्रिटनला सोपविण्यात आला होता. त्यामुळे हा हिरा आता परत मागता येणार नाही. (वृत्तसंस्था)दरम्यान, कोहिनूर हिरा परत मिळविण्यासाठी भारत सरकारही अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे.