शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"आयुष्य खटाखट नाही..."; जयशंकर यांचा राहुल गांधींवर निशाणा, स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 20:38 IST

सशक्त मॅन्युफॅक्चरिंगशिवाय, आपण जगातील मुख्य शक्ती कसे होऊ शकतो?

देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जिनेव्हा येथून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. जिनिव्हा येथे भारतीय समुदायाच्या नागरिकांसोबत संवाद साधताना जयशंकर म्हणाले, "काही लोकांचे म्हणणे आहे की, आम्ही चीनकडून एवढी आयात का करत आहोत? 1960, 70, 80 आणि 90 च्या दशकात देशातील सरकारांनी मॅन्युफॅक्चरिंगकडे दुर्लक्ष केले. आता लोक यावर उपाय शोधू इच्छित आहेत. लोक म्हणाले की, आपण अक्षम आहोत यामुळे प्रयत्न करू नये. सशक्त मॅन्युफॅक्चरिंगशिवाय, आपण जगातील मुख्य शक्ती कसे होऊ शकतो? यासाठी कठोर परिश्रम आणि चांगल्या धोरणांची गरज आहे. 'आयुष्य खटाखट नाही, आयुष्य म्हणजे कठोर परिश्रम'. हा माझा तुम्हाला संदेश आहे, आम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील."

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे रविवारी तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. ते 8 ते 13 सप्टेंबरदरम्यान सोदी अरेबिया, जर्मनी आणि स्वित्झरलँड दौर्यावर आहेत. ते रविवारी रियाद येते पोहोचले आणि तेथे पहिल्या भारत-खाडी सहयोग परिषदेत (जीसीसी) परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला. दरम्यान त्यांनी जीसीसी सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत बैठक केली.

यासंदर्भात, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे, भारत आणि GCC यांच्यात राजकीय, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा सहकार्य, सांस्कृतिक आणि सामान्य लोकांतील संबंधांसह अनेक क्षेत्रांत धृड आणि बहुआयामी संबंध आहेत. GCC प्रदेश भारतासाठी एक प्रमुख व्यापारी भागीदार म्हणून उदयास आला आहे. येथे सुमारे 89 लाख भारतीय प्रवासी राहतात. परराष्ट्र मंत्र्यांची बैठक भारत आणि GCC यांच्यातील विविध क्षेत्रात संस्थात्मक सहकार्याची समीक्षा आणि ते व्यापक करण्याची एक संधी असेल. 

 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस