शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
IND vs BAN: T20 मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर! २ IPL स्टार संघात, एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

भारत-पाकिस्तान रेंजर्सची ९ सप्टेंबरपासून बैठक

By admin | Published: September 06, 2015 10:23 PM

पाकिस्तानसोबत आयोजित करण्यात आलेल्या महासंचालक स्तरावरील पाच दिवसीय बैठकीत जम्मू-काश्मीरमध्ये घातपाती कारवाया, घुसखोरी, कच्छच्या

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत आयोजित करण्यात आलेल्या महासंचालक स्तरावरील पाच दिवसीय बैठकीत जम्मू-काश्मीरमध्ये घातपाती कारवाया, घुसखोरी, कच्छच्या वाळवंटात बेकायदा प्रवेश आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन यासारखे प्रमुख मुद्दे भारतातर्फे उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. सीमेचे रक्षण करणाऱ्या दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांदरम्यान ९ सप्टेंबरपासून ही बैठक सुरू होणार आहे.पाकिस्तानी रेंजर्सचे महासंचालक (पंजाब) मेजर जनरल उमर फारुकी बुरकी यांच्या नेतृत्वाखालील १६ सदस्यांचे प्रतिनिधीमंडळ ८ सप्टेंबरला भारतात येणार आहे. तेथून हे प्रतिनिधीमंडळ हवाईमार्गे अमृतसर येथे पोहोचेल. अमृतसर येथे सीमा सुरक्षा दलासोबत त्यांची ९ ते १३ सप्टेंबरपर्यंत बैठक आयोजित करण्यात आली आहे. भारतीय प्रतिनिधीमंडळातही १६ सदस्य असतील.