शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

नीरव मोदीला भारतात यावच लागणार! ब्रिटनमध्ये बचावाचे सर्व पर्याय संपले, कोर्टानं फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 17:10 IST

भारतीय बँकांना गंडा घालून परदेशात पळालेल्या नीरव मोदीचे बचावाचे सर्व पर्याय संपले आहेत.

भारतीय बँकांना गंडा घालून परदेशात पळालेल्या नीरव मोदीचे बचावाचे सर्व पर्याय संपले आहेत. ब्रिटनच्या सुप्रीम कोर्टात आपल्या प्रत्यार्पणाविरोधातील याचिकेचा शेवटची संधी देखील नीरव मोदीनं गमावली आहे. पण अजूनही नीरव मोदी आणखी काही कायदेशीर पळवाटा शोधण्याची शक्यता असल्याचंही म्हटलं जात आहे. नीरव मोदीला युरोपियन कोर्ट ऑफ ह्युमन राइट्समध्ये अपील करण्याची मुभा आहे. अशातच नीरव मोदीचं भारत प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. पण अजूनही काही अडचणी आहेत ज्यातून मार्ग काढणं भारतासाठी महत्वाचं असणार आहे. 

नीरव मोदीनं त्याच्या प्रत्यार्पणाच्या ब्रिटनमधील हायकोर्टाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्ठात याचिका दाखल केली होती. यावर भारतीय अधिकाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात आपलं म्हणणं मांडलं. ब्रिटनच्या हायकोर्टानं नीरव मोदीची प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळून लावत आत्महत्येची प्रवृत्ती दाखवणं हा प्रत्यार्पणापासून बचावाचा आधार बनू शकत नाही असं स्पष्ट शब्दात नमूद केलं आहे. यावर नीरव मोदीनं कायदेशीर मार्गाचा अवलंब करत सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. तिथंही नीरव मोदीच्या हाती निराशा लागली आहे. 

नीरव मोदीचा संपूर्ण घोटाळा त्याची कंपनी, अधिकारी आणि पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांच्या मिळून केला आहे. हे एकूण १३ हजार कोटींहून अधिकच्या घोटाळ्याचं प्रकरण आहे. नीरव मोदीनं पीएनबीच्या बार्टी हाऊस शाखेच्या अधिकाऱ्यांच्या साथीनं ११,००० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केला होता.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदी