शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

आमचे हात बांधलेले नाहीत, व्हिएतनामला मिसाइल देण्यावर चीनची प्रतिक्रिया

By admin | Published: January 11, 2017 8:19 PM

भारत आणि व्हिएतनाममध्ये संबंध सुधारत असल्याचे पाहून चीननं आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे.

ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 11 - भारत आणि व्हिएतनाममध्ये संबंध सुधारत असल्याचे पाहून चीननं आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. भारत चीनचा सामना करण्यासाठी व्हिएतनामसोबत लष्करी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सीमा सुरक्षा क्षेत्रात अस्थिर वातावरण निर्माण होईल. तसेच आमचे हात काही बांधलेले नाहीत, असं चीनने भारताला ठणकावलं आहे. भारतानं व्हिएतनामला हवेत मारा करणारे आकाश मिसाइल विकण्याच्या वृत्तानंतर चीनचं पित्त खवळलं आहे.भारत सरकार चीनच्या विरोधात राजकीय करारांवर शत्रुत्वाची भावना ठेवत असल्यामुळेच व्हिएतनामशी लष्करी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे दोन्ही देशांमधील वातावरणात तणाव निर्माण होईल. चीनही हातावर हात ठेवून बसणार नाही, असा इशारा चीननं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये छापून आलेल्या एका लेखातून दिला आहे. चीनच्या ग्लोबल टाइम्सच्या मते, भारताला एनएसजी सदस्य बनण्यापासून रोखण्यासोबत जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यापासून रोखल्यामुळे भारत या रणनीतीचा वापर करत आहे. भारताला महासत्ता व्हायचं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला असलेला विरोध पाहता ते स्वप्न प्रत्यक्षात उतरणं कठीण आहे. भारताला दुस-या देशांशी व्यावहारिक संबंध वाढवण्याची गरज असल्याचं मत ग्लोबल टाइम्समधून मांडण्यात आलं आहे. चीन आणि भारतानं एकत्र काम केलं पाहिजे, असाही सल्ला लेखात देण्यात आला आहे.

(चीनला ठेचण्यासाठी भारत व्हिएतनामला देणार मिसाईल)(चीन पाकिस्तानला लागून असलेली सीमा करणार बंद)विशेष म्हणजे व्हिएतनाम, फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि तायवानसारख्या देशांचा दक्षिण चिनी समुद्राच्या चीनच्या दाव्यावरून वाद आहे. चीन व्हिएतनाममधल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ व्हिएतनामला आमिष दाखवून फूस लावण्याचाही प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.