शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

पाकने केली भारताकडून नुकसानभरपाईची मागणी

By admin | Published: November 10, 2016 4:37 AM

भारताने क्रिकेट मालिका रद्द केल्यामुळे ‘बीसीसीआय’ने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे केली आहे.

कराची : भारताने द्विपक्षीय क्रिकेट मालिका रद्द केल्यामुळे ‘बीसीसीआय’ने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे केली आहे.

‘पीसीबी’च्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष नजम सेठ म्हणाले, ‘आम्ही नुकतेच आयसीसी व बीसीसीआयला कळवले आहे की, भारताने पाकिस्तानबरोबर क्रिकेट मालिका खेळावी किंवा पीसीबीला नुकसानभरपाई द्यावी.’ एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सेठ म्हणाले की, ‘नियोजित कार्यक्रमानुसार भारताने पाकिस्तानबरोबरची मालिका रद्द केल्यामुळे पीसीबीला मोठे नुकसान सोसावे लागले आहे.’

मागील वर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्तान - भारत दरम्यान क्रिकेट मालिका होणार होती. मात्र, दोन्ही देशांदरम्यानच्या तणावपूर्ण संबंधांमुळे भारताने ही मालिका खेळण्यास नकार दिला. पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी ही मालिका व्हावी, यासाठी अनेक प्रयत्न केले होते. मात्र, यात त्यांना यश आले नाही.