शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'आम्ही धडा शिकलो, भारतासोबत मैत्री करुन द्या', शाहबाज शरीफ यांची 'या' मुस्लिम देशाला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 21:32 IST

'आम्हाला शांतता हवीये, काश्मीर वाद सोडवण्यासाठी प्रामाणिक चर्चा करण्यास तयार आहोत.'- पाकिस्तान PM शाहबाज शरीफ

इस्लामाबाद:पाकिस्तान (Pakistan) आतापर्यंतच्या सर्वात वाईट परिस्थितीतून जात आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आल्यानंतर आता पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांना भारताची मैत्री आठवतीये. शरीफ यांना भारतासोबत चर्चा करायची असून, त्यासाठी त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांना मध्यस्थी करण्यासाठी विनंती केली आहे. 

UAEला मध्यस्थीचे आवाहनपाकिस्तानातील डॉन या वृत्तपत्राने बुधवारी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार शाहबाज शरीफ यांनी यूएईला म्हटले की, तुमचे भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत. तुम्ही आमचे मुस्लिम बांधव आहात, त्यामुळे आम्हाला मदत करा आणि भारतासोबत आमची चर्चा करुन देण्यास मध्यस्थी करा. या संदर्भात अल अरेबिया वृत्तवाहिनीने पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मुलाखतही दोन भागात प्रसारित केली आहे. 

चर्चा होणे महत्वाचेया मुलाखतीचा दुसरा भाग बुधवारी प्रसारित झाला, ज्यामध्ये काही नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. आम्हाला शांतता हवी आहे आणि त्यासाठी गंभीर चर्चा होणे गरजेचे आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज म्हणाले. आम्ही यूएईला वचन दिले आहे की, आता पाकिस्तान पूर्ण प्रामाणिकपणे चर्चा करू इच्छितो आणि चांगला परिणाम मिळवू इच्छितो. त्यांनी 12 जानेवारी रोजी अबुधाबीमध्ये शेख अल ननाहयान यांची भेट घेतली.

आम्हाला धडा मिळालाभारतासोबतच्या युद्धांची आठवण करून देताना शरीफ म्हणाले की, आम्ही चांगलाच धडा शिकलो आहोत. आता आम्हाला शांततेत जगायचे आहे, आम्हाला गरिबी संपवायची आहे, आमच्या लोकांना शिक्षण द्यायचे आहे, आरोग्य सुविधा आणि रोजगार द्यायचा आहे. भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझा संदेश आहे की, आपण बसून काश्मीर वाद आणि इतर समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक चर्चा करू. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती