शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आता तोफा किंवा हवाई मार्गे नव्हे, तर अण्वस्त्र युद्ध करू, पाकच्या मंत्र्याची भारताला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 09:39 IST

भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे.

इस्लामाबाद- भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. पाकिस्तानमधले रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी पुन्हा एकदा भारताला अण्वस्त्र युद्धाची धमकी दिली आहे. आता दोन्ही देशांमध्ये तोफा आणि रणगाड्यांनी नव्हे, तर अण्वस्त्र युद्ध होईल. शेख रशीद यांनी एका पत्रकार परिषदेत ही धमकी दिली. भारत आणि पाकिस्तानदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, त्या देशाला ही सरळ आणि गंभीर धमकी आहे. आता युद्ध झालं तर ते नेहमीसारखं नसेल, त्यांना वाटतं युद्ध झालं, तर 4 ते 6 दिवस रणगाडे आणि तोफा किंवा लढाऊ विमानांनी हल्ला करू, नौदलाच्या मदतीनं हल्ला करू, परंतु असं अजिबात होणार नाही, आता सरळ सरळ आण्विक युद्ध होणार आहे. 125-250 ग्रॅमचे आण्विक बॉम्बपाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी भारताला आण्विक युद्धाची धमकी दिली. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून विशेष राज्याचा दर्जा संपवल्यानंतर रशीद यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. रशीद म्हणाले, पाकिस्तानजवळ 125-250 ग्रॅम आण्विक बॉम्ब आहेत. जे एका ठरावीक शहराला लक्ष्य करू शकतात. युद्धाच्या तारखेची केली होती घोषणातत्पूर्वी रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारत-पाकिस्तानदरम्यान युद्धाची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांची खिल्ली उडवण्यात आली होती. पाकिस्तानमध्ये एका रॅलीदरम्यान भाषण देताना ते म्हणाले, मोदी आम्हाला तुमची वृत्ती माहीत आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या लोकांनीच रशीदचे व्हिडीओ व्हायरल केले होते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानnuclear warअणुयुद्ध