शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

पाकिस्तानची जिरली! भारतातून औषधांआडून 'या' वस्तूची तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 6:18 PM

भारत सरकारने काश्मीर आणि लडाखला वेगळे करत काश्मीरचे कलम ३७०  विशेष दर्जा काढून घेतला होता. यामुळे पाकिस्तान संतापला होता. या रागातून त्याने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडताना ट्रेन आणि बस सेवाही बंद केली होती.

इस्लामाबाद : जम्मू काश्मीर आणि लडाखला वेगळे करत काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यावरून पाकिस्तानने भारतासोबत व्यापार बंद केला होता. मात्र, कोरोना व्हायरसने पाकिस्तानचे कंबरडे मोडले असून पुन्हा भारतासमोर झुकायला भाग पाडले आहे. पाकिस्तानला द्विपक्षीय करार मोडल्याचा फार मोठा फटका बसू लागला असून आता गरजेच्या औषधांच्या आडून खाण्याच्या वस्तू मागवू लागला आहे. 

भारत सरकारने काश्मीर आणि लडाखला वेगळे करत काश्मीरचे कलम ३७०  विशेष दर्जा काढून घेतला होता. यामुळे पाकिस्तान संतापला होता. या रागातून त्याने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडताना ट्रेन आणि बस सेवाही बंद केली होती. मात्र, असे करणे पाकिस्तानला अडचणीचे ठरू लागले आहे. 

पाकिस्तानच्या यंग फार्मासिस्ट असोसिएशनने पंतप्रधान इम्रान खान यांचे सहाय्यक शहजाद अकबर यांना पत्र लिहिले आहे. भारतासोबत व्यापार संपुष्टात आणल्यापासून भारतातून ४५० हून अधिक औषधे मागविण्यात येतात. सरकारला कॅन्सरच्या औषधाचा तुटवडा असल्याचे सांगितले होते. मात्र सरकारने जारी केलेल्या सूचीमध्ये औषधांसह मोहरीचे तेलही मागविण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची तक्रार करण्यात आली आहे. 

हे पत्र व्हायरल होताच पाकिस्तानचा विरोधी पक्ष पीएमएल-एन ने इम्रान सरकारवर औषध घोटाळ्यांचा आरोप केला आहे. जर आमच्या सरकारकडून असे काही झाले असते तर आम्हाला लगेचच देशद्रोही असल्याचा ठपका लावला गेला असता. तसेच न्यायालयातही खेचले गेले असते. आता भारतातून आयात केलेल्या अब्जावधीच्या औषधांची चौकशी केली जावी. व्यापारी बंदी असतानाही भारताकडून औषधे आयात केली जात असल्याचे उघड झाले आहे. यामागे कोण आहे याचाही शोध घ्यावा अशी मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या...

Vidhan Parishad Election उद्धव ठाकरेंची संपत्ती किती? आज पहिल्यांदाच झाला खुलासा

धक्कादायक! इराणने स्वत:च्याच युद्धनौकेवर मिसाईल डागले; 19 नौसैनिकांचा मृत्यू

अजब! चंद्राचा तुकडा विक्रीला; किंमत करोडोंच्या घरात

CoronaVirus नियम बदलले, १५५९ रुग्ण बरे झाले : आरोग्य मंत्रालय

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर