शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

भाजप सत्तेत आहे तोपर्यंत संबंध सुधारणार नाहीत; माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 11:12 AM

इम्रान म्हणाले की, दोन्ही देशांचे संबंध सुधारल्यास मोठा फायदा होईल. मात्र, जम्मू-काश्मीरबाबत भारताची भूमिका मुख्य अडसर असेल.

इस्लामाबाद : भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत, असे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांचे संबंध सुधारणे ही पाकिस्तानची गरज आहे. मात्र, जोपर्यंत भारतात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार आहे, तोपर्यंत हे शक्य होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

इम्रान म्हणाले की, दोन्ही देशांचे संबंध सुधारल्यास मोठा फायदा होईल. मात्र, जम्मू-काश्मीरबाबत भारताची भूमिका मुख्य अडसर असेल. मात्र, भाजप सरकार कट्टर आहे आणि त्यांचे मुद्दे राष्ट्रवादाशी संबंधित आहेत. एकदा का राष्ट्रवादाचा जिन बाटलीतून बाहेर पडला की, त्याला परत ठेवणे फार कठीण होऊन बसते, असे त्यांनी म्हटले आहे.

लष्कराचा नवा बॉस या आठवड्यात ठरणार -पाकिस्तानमध्ये नवीन लष्करप्रमुख नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेहबाज सरकारला आशा आहे की, पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ.आरिफ अल्वी या प्रक्रियेत कोणताही ‘अडथळा’ निर्माण करणार नाहीत. लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाळ २९ नोव्हेंबरपर्यंत आहे. सध्या पाच चण लष्कर प्रमुख पदासाठी शर्यतीत आहेत.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानBJPभाजपा