शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

१२६ कोटी नागरिकांची महिला भागवताहेत तहान; जलसंकटाचा सर्वाधिक फटका महिलांना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 9:13 AM

राजस्थान, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश ही देशातील अशी राज्ये आहेत, जिथे महिलांना मुलगी जन्माला येऊ नये असे वाटते.

जिनिव्हा - जगभरातील तब्बल १२६ कोटी लोक पाण्यासाठी महिलांवर अवलंबून असल्याचे धक्कादायक वास्तव जागतिक आरोग्य संघटना-युनिसेफच्या अहवालातून समोर आले आहे. अहवालानुसार, आजही जगभरात १८० कोटी लोक अशा घरांमध्ये राहतात जिथे पाण्याची व्यवस्था नाही. अशा घरांमध्ये १५ आणि त्याहून अधिक वयाच्या मुलींवर प्रामुख्याने पाणी आणण्याची जबाबदारी असते.अशा पहिल्याच अभ्यासानुसार, जगभरातील पाणीपुरवठा होत नसलेली १० पैकी सात कुटुंबे पाणी आणण्याची जबाबदारी महिलांवर ढकलतात. केवळ ३० टक्के कुटुंबातील पुरुष पाणी आणण्यासाठी मदत करतात. अहवालानुसार, जगात जसजसे जलसंकट वाढत जाईल, तसतसा त्याचा सर्वाधिक फटका महिलांना बसणार आहे.

भारतात काय स्थिती? भारतातील २६ टक्के घरांमध्ये अजूनही पाणीपुरवठा होत नाही आणि २० टक्के घरांमध्ये महिलांना पाणी आणावे लागते.या कामात तिची दररोज सुमारे २० मिनिटे वाया जातात. देशातील सर्वाधिक पाणी आणण्याची जबाबदारी राजस्थानच्या महिलांवर आहे. महिलांना घरात योग्य तो सन्मानही दिला जात नाही. त्यांना अशा नोकऱ्या दिल्या जातात ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात पुढील चांगल्या संधींची शक्यता कमी होते.

कोणत्या राज्यात मुलगी नकोशी?राजस्थान, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश ही देशातील अशी राज्ये आहेत, जिथे महिलांना मुलगी जन्माला येऊ नये असे वाटते. या राज्यांतील पुरुषांमध्ये मात्र घरात मुलगी जन्माला यावी अशी इच्छा अधिक असते.

लैंगिक शोषणाची वाढती भीती१५ वर्षांखालील मुलींना पाणी आणण्यासाठी पाठवले जाते. त्यामुळे त्या शिक्षण, रोजगाराच्या संधींपासून वंचित राहतात. त्यांना दुखापत होण्याची आणि लैंगिक शोषणाची शक्यताही वाढते.

टॅग्स :Waterपाणी