शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 22:20 IST

PM Modi Guyana Visit: "गयानामध्ये लोकशाही बळकट करण्याचा प्रत्येक प्रयत्न जगाला बळकट करत आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (21 नोव्हेंबर) गयाना येथे संसदेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित केले. यावेळी मोदी म्हणाले, गयाना आणि भारताची मैत्री खूप जुनी आहे. 180 वर्षांपूर्वी भारतीयांनी या भूमीवर पाऊल ठेवले. दोघांनीही स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. येथे गांधीजींच्या जवळच्या लोकांनी एकत्रितपणे स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि स्वातंत्र्य मिळवले. आज आपण दोन्ही देश लोकशाही मजबूत करत आहोत.

मोदी पुढे म्हणाले, "गयानामध्ये लोकशाही बळकट करण्याचा प्रत्येक प्रयत्न जगाला बळकट करत आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाची आव्हाने वेगळी होती आणि आज २१व्या शतकातील आव्हाने वेगळी आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था आणि संस्था कोलमडत आहेत. कोरोनानंतर जगाने एका नव्या जागतिक व्यवस्थेकडे वाटचाल करायला हवी होती. मात्र आज जग काही इतर गोष्टींमध्येच अडकले आहे. जर आपण मानवता प्रथम या भावनेने काम केले तर आपण मानवतेसाठी कार्य करण्यास कटिबद्ध राहू."

आपण प्रत्येक चढ-उतारावर लोकशाही मजबूत करत आहोत आणि लोकशाहीपेक्षा मोठे कुठलेही माध्यम नाही. लोकशाही प्रत्येक नागरिकाला त्याचे हक्क प्रदान करते आणि त्याच्या उज्वल भविष्यासाठी कामना करते.

'भारत एक 'विश्व बंधू' म्हणून आपले कर्तव्य पार पाडतोय' -पीएम मोदी म्हणाले, "भारत आणि गयानाचे नाते अत्यंत घनिष्ठ आहे, ते मातीचे, घामाचे आणि मेहनतीचे नाते आहे. सुमारे 180 वर्षांपूर्वी एक भारतीय गयानाच्या भूमीवर आला. तेव्हापासून आनंद आणि दु:ख्खाच्या क्षणी भारत आणि गयाना यांच्यातील संबंध आत्मीयतेने भरलेले आहेत. लोकशाही प्रथम, मानवता प्रथम या भावनेने भारत एक 'विश्व बंधू' म्हणून आपले कर्तव्य पार पाडत आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdemocracyलोकशाही