शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

काश्मीरबाबत मध्यस्थीस संयुक्त राष्ट्रांचा नकार;  पाकला मोठा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 02:44 IST

भारत व पाकिस्तान यांनी काश्मीरचा वाद आपापसात चर्चेने सोडवावा, आम्ही त्यात मध्यस्थी करणार नाही, असे संयुक्त राष्ट्रांनी स्पष्ट केले आहे.

जीनिव्हा : काश्मीरच्या प्रश्नावरून भारतावर दबाव आणण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न पुन्हा अयशस्वी ठरले आहेत. काश्मीर प्रश्नाबाबत भारतपाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याची पाकिस्तानची विनंती धुडकावून लावून आता संयुक्त राष्ट्रांनी पाकला मोठाच दणकादिला आहे.

भारत व पाकिस्तान यांनी काश्मीरचा वाद आपापसात चर्चेने सोडवावा, आम्ही त्यात मध्यस्थी करणार नाही, असे संयुक्त राष्ट्रांनी स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे, तर भारताने विनंती केली, तर मात्र आम्ही या प्रश्नात मध्यस्थी करू, असे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटले आहे. म्हणजेच काश्मीर प्रश्नाबाबत पाकिस्तानचे म्हणणे ऐकायलाच संयुक्त राष्ट्रांनी नकार दिला आहे.

महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी पाकिस्तानची मध्यस्थीची विनंती फेटाळून लावलीच, पण त्यांचे प्रवक्ते स्टिफन दुजारिक हेही म्हणाले की, मध्यस्थीविषयी संयुक्त राष्ट्रांची भूमिका कायम असून, त्यात बदल होण्याची शक्यताच नाही. दोन्ही देशांनी आपापसात चर्चा करून वाद मिटवावा, अशी आमची भूमिका असून, तसे पाकिस्तानला कळविण्यात आले आहे. काश्मीरबाबतचा वाद दोन्ही देशांनी चर्चा करूनच सोडवावा, त्यात आम्ही मध्यस्थी करणार नाही आणि त्याची आम्हाला गरज वाटत नाही, असे संयुक्त राष्ट्रांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तान