शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

सामूहिक सोहळ्यात २५ जोडपे विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:59 AM

राहत सोशल ग्रुपच्यावतीने रविवारी जालन्यात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यात २५ जोडप्यांचा विवाह पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील राहत सोशल ग्रुपच्यावतीने रविवारी जालन्यात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यात २५ जोडप्यांचा विवाह पार पडला. राहत संस्थेकडून गेल्या १५ वर्षापासून अशा प्रकारचा सोहळा आयोजित केला जात असल्याचे सांगण्यात आले.हा सोहळा डॉ.फे्रजर बॉईज हायस्कूलच्या मैदानावर पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधिक्षक शिलवंत ढवळे, मौलाना मोहम्मद अली, मुप्ती अब्दुल रहमान, विनायक महाराज फुलंब्रीकर, धर्मदाय कार्यालयाचे एस.डी. अग्निहोत्री, ए.जी. नळणीकर यांच्यासह मोहन इंगळे, बदर चाऊस, विनीत साहनी, मो.फेरोज सौदागर, रियाज भाई, फेरोज भागवान, संदीप तोतला, मुजल्बा , अयुब खान, शेख महेमुद, डॉ.कामरान खान, सादेक शेख कुरेशी, पांडूरंग क्षिरसागर, विनोद रत्नपारखे,अब्दुल करीम बिल्डर, शेख जमा खान, मो.फेरोज, विनोद रत्नपारखे, शेख नावेद, सेवली, हाफीज सैय्यद असदार यांनी कुरान पठण केले. 

टॅग्स :marriageलग्नSocialसामाजिक