शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महसूल मंडळात पीकविम्याचे अनुदान वाटप करणार- खरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:29 IST

घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वाटप होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आ. विलास खरात यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वाटप होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आ. विलास खरात यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. याच निवेदनाची प्रत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे.खा. रावसाहेब दानवे यांची यासंदर्भात त्यांनी नुकतीच भेट घेऊन घनसावंगी तालुक्यातील सर्व महसूल मंडळातील पिकविम्याच्या अनुदानासंदर्भात चर्चा केली. दरम्यान अशाच आशयाचे निवेदन आपण घनसावंगीच्या तहसीलदारांसह जिल्हाधिकाºयांना दिले होते, असे अ‍ॅड. खरात यांनी सांगितले. मागील वर्षी खरीप हंगामात घनसावंगी तालुक्यातील शेतकºयांनी प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेच्या कुंभार पिंपळगाव शाखेत १७ लाख रूपयांचा पीकविमा भरणा केला होता.या पिक विम्यापोटी प्रियदर्शनी बँकेच्या कुंभार पिंपळगाव शाखेत ७० लाख ८३ हजार इतक्या पिकविम्याच्या अनुदानाची रक्कम प्राप्त झाली असून ९६८ शेतकºयांना लाभ देण्यात आला आहे. तसेच तीर्थपुरी येथील शाखेत शेतकºयांनी ७ लाख ९२ हजार इतकी रक्कम पीक विम्यापोटी भरणा केली होती. त्या अनुषंगाने तीर्थपुरी शाखेत आतापर्यंत ८ लाख ४६ हजार इतकी पीकविम्याच्या अनुदानाची रक्कम प्राप्त झाली असून एकूण ११० शेतक-यांना अनुदान वितरित करण्यात आले आहे.मात्र, तालुक्यातील एकूण महसूल मंडळापैकी बहुतांशी मंडळास प्रामुख्याने बाजरी व मूग या दोनच पिकांचा विमा प्राप्त झालेला आहे. तीर्थपुरी शाखेला बाजरी व मूग या पिकांचा विमा मंजूर झाला असला तरी अद्याप पीकविमा मिळालेला नाही. याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष घालून शेतक-यांना न्याय देण्याचे निवेदनात म्हटले आहे. अनेक महसूल मंडळातील शेतकºयांना अनुदानाची अद्यापही प्रतीक्षा कायम आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रgovernment schemeसरकारी योजनाRaosaheb Danweरावसाहेब दानवेFarmerशेतकरी