शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

फेर सर्वेक्षणासाठी नागरिकांचा टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 00:52 IST

जालना शहरातील नागरिकांच्या मालमत्ता तसेच पाणीपट्टीत जी भरमसाठ वाढ केली आहे, ती चुकीची आहे. त्यामुळे नव्याने फेर सर्वेक्षण करून योग्य आकारणी करावी अशी मागणी सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांनी केली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरातील नागरिकांच्या मालमत्ता तसेच पाणीपट्टीत जी भरमसाठ वाढ केली आहे, ती चुकीची आहे. त्यामुळे नव्याने फेर सर्वेक्षण करून योग्य आकारणी करावी अशी मागणी सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांनी केली. दरम्यान, मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या पहिल्याच दिवशी सहाशेपेक्षा अधिक नागरिकांनी आपले म्हणणे समितीसमोर मांडले.तीन वर्षापूर्वी जालना पालिकेने एका खासगी सर्वे एजन्सीकडून शहरातील मालमत्तांची मोजणी केली होती. ही मोजणी २०१६ मध्ये केली होती. त्याचवेळी नगरसेविका संध्या देठे यांनी संबंधित कोलोब्रो कंपनीच्या फेर मूल्यांकन अहवालावर आक्षेप घेऊन या कंपनीची चौकशी करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य प्रमुख अधिकाऱ्यांकडे केली होती. त्याच्या चौकशीचे निर्देशही देण्यात आले होते. परंतु त्यावेळी या गंभीर मुद्यांकडे दुर्लक्ष केले गेले. यामुळे आज ही अधिकची करवाढ नागरिकांच्या माथी मारण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदTaxकरnagaradhyakshaनगराध्यक्ष