शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

खरेदी केंद्रावरील नोंदणीला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 00:38 IST

शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात येणाऱ्या उडीद, मूग, सोयाबीनच्या नोंदणीसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात येणाऱ्या उडीद, मूग, सोयाबीनच्या नोंदणीसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले असून, ज्या शेतकऱ्यांच्या हाती थोडेफार उत्पादन लागले असेल अशांच्या मालाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात पाच केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.यंदाच्या खरीप हंगामात पीक वाढीच्या काळात कमी- अधिक प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे पिके चांगली आली होती. पिकांची वाढ पाहता उत्पादीत होणारा माल खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात पाच ठिकाणी हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली होती. जालना- बदनापूर तालुक्यासाठी जालना येथे, अंबड येथे, भोकरदन- जाफराबादसाठी भोकरदन येथे, घनसावंगी येथे व मंठा, परतूरसाठी परतूर येथे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. यंदा मुगासाठी ७०५०, उडदासाठी ५७०० व सोयाबीनसाठी ३७१० रूपये हमीभाव शासनाने जाहीर केला होता. त्यानुसार या केंद्रांवर नाफेडमार्फत खरेदी केली जाणार होती. मात्र, परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसापूर्वी ज्या शेतक-यांनी माल काढून घेतला आहे, अशांचा माल खरेदी केला जाणार आहे. या हमीभाव केंद्रावर नोंदणी करण्यासाठी १५ आॅक्टोबर पर्यंत मुदत होती. नंतर ही मुदत ३१ आॅक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली. होणारी मागणी पाहता नंतर १५ नोव्हेंबर मुदत वाढवून दिली आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी