शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

ब्राह्मण समाजाची चार तास निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 01:11 IST

ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी समाजाच्यावतीने गांधीचमन येथे चार तास निदर्शने केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी समाजाच्यावतीने गांधीचमन येथे चार तास निदर्शने केली. या निदर्शने कार्यक्रमास सर्व पक्षीय नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. तसेच या मागण्यांसाठी आम्ही पाठपुरावा करू असे आव्शासनही दिले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्ट मंडळाचे निवेदन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी स्विकारण्यास वेळ न दिल्याने समाज बांधवानंी तीव्र नाराजी व्यक्त केली.सकाळी दहा ते दुपारी दोन यावेळेत ही निदर्शन करण्यात आली. पूर्वी ब्राह्मण समाजही इतर समाजा प्रमाणे ग्रामीण भागातच राहत होता, परंतु बदलत्या काळात पूर्वी प्रमाणे पौरोहित्य करण्याचे प्रमाण कमी झाल्याने आणि स्वत:च्या मालकिची शेती नसल्याने त्यांना शहराकडे वळावे लागले. तसेच स्पर्धेच्या युगात अन्य समाजाप्रमाणे ब्राह्मण समाजातही मोठी बेरोजगारी वाढली. तसेच व्यवसाय, उद्योग उभारणीसाठी समाजाकडे पुरसे भांडवल नसल्याने ते देखील शक्य नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.या आहेत प्रमुख मागण्याब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण मोफत करण्यात यावे, ब्राह्मण समाजातील सुशिक्षीत बेरोजगारांसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह स्थापन करावे, ब्राह्मण समाजाच्या सुरक्षिततेसाठी विशेष कायदा करून सामाजिक विडंबनातून मुक्तता करण्यात यावी, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे,ब्राह्मण पुरोहितांना मासिक ५ हजार रुपये मानधन देऊन त्यांची विविध मंदिरात नियुक्ती करावी, ब्राह्मण समाजाला इनामी जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ संवर्गात बदल करण्यात यावा, ब्राह्मण समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पातळीवर झालेल्या बदलांचा चांगला व वाईट परिणाम शोधण्यासाठी अभ्यास गट, आयोगाची शासन स्तरावर नेमणूक करण्यात यावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांना देण्यात आले.

टॅग्स :brahman mahasanghब्राह्मण महासंघcommunityसमाजagitationआंदोलन