शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

नुकसानीचे पंचनामे करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 01:21 IST

विमा कंपनीसह सरकारकडून शक्य तेवढी जास्त मदत मिळवून देऊ असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतातील नुकसानीची पाहणी करतांना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाततोडांशी आलेला घास हिरावाला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शेतक-यांनी घाबरून जाण्याचे कारण नसून, विमा कंपनीसह सरकारकडून शक्य तेवढी जास्त मदत मिळवून देऊ असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतातील नुकसानीची पाहणी करतांना दिली.या संदर्भात पत्रकारांनाही त्यांनी सांगिले की, अनेक गावात अवकाळी पावसाचा फटका बसल्याचे वास्तव आपण पाहिले आहे. . या नुकसानिची पंचनामे करून त्याचा अहवाल द्यावा असे निर्देश आपण जिल्हाधिका-यांना दिल्याचे दानवे म्हणाले.केंद्रियराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी २९ आक्टोबर रोजी तालुक्यातील वाकडी, कठोरा बजार, वाडी खुर्द या शिवारातील शेतात जाऊन शेतक-याच्या मका, सोयाबीन, व कपाशीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी शेतक-यानी अक्षरश: दानवे याच्या समोरच हबरडा फोडला होता, दानवे यांनी या शेतक-याची समजूत काढत आलेल्या संकटाला सामोरे जाण्याची हिंमत दिली.तसेच तात्काळ उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हापरिषद सदस्य विठ्ठल चिंंचपुरे, रामकृष्ण सुसर, गजानन सिरसाठ, बंजरग मेहेर, भागचंद मेहेर, काशीनाथ सिरसाठ, श्रीराम सिरसाठ, दादाराव सिरसाठ, मुस्ताक पठाण, गप्फार पठाण, अंकुश दौड, अजबराव नवल, प्रकाश वाघ, खंडू वाघ, अलीखॉ पठाण, यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीRaosaheb Danweरावसाहेब दानवेFarmerशेतकरी