शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मराठा आरक्षण ही भीक नव्हे प्रतिनिधीत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:52 IST

आरक्षण मागणे म्हणजे भीक मागणे हे समजणे चुकीचे त्या जातीचे प्रतिनिधित्व नोकरी, व्यवसायात असण्यासाठी वंचित समाजाला आरक्षण मिळलेच पाहिजे असे प्रतिपादन पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी शनिवारी सायंकाळी येथील मराठा फाऊंडेशनच्या दुष्काळ आणि आरक्षण परिषदेत बोलताना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आरक्षण मागणे म्हणजे भीक मागणे हे समजणे चुकीचे त्या जातीचे प्रतिनिधित्व नोकरी, व्यवसायात असण्यासाठी वंचित समाजाला आरक्षण मिळलेच पाहिजे असे प्रतिपादन पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी शनिवारी सायंकाळी येथील मराठा फाऊंडेशनच्या दुष्काळ आणि आरक्षण परिषदेत बोलताना केले.हार्दिक पटेल यांनी केंद्र आणि राज्यातील युती सरकारवर तोफ डागली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना त्यावर ठोस असे उपाय न करता केवळ दुष्काळी जाहीर करून सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. दुष्काळात करावयाच्या उपायोजना केवळ कागदावरच असल्याचे पटेल म्हणाले. समाजातील लोकांनी चुकीच्या लोकप्रतिनिधींना निवडून दिल्याने आता त्यांच्यावर नाराज होऊन चालणार नाही. भविष्यात याकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी पटेल यांनी जगण्यासाठी मोबाईलची गरज नाही, परंतु पोटाला पुरसे अन्न आवश्यक आहे. मात्र सध्या सरकार याकडे लक्ष देण्याएैवजी अंबानी-अदानी या उद्योगपतींचे भले कसे होईल अशाच योजना राबवित असल्याचाआरोपही केला.केंद्र सरकार शेतकºयांच्या आत्महत्येची खरी आकडेवारी समोर येऊ देत नाही. गुजरातमध्ये एक हजार ३०० शेतकºयांनी आत्महत्या केल्या असून, महाराष्ट्रात पाच हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र सरकार हे क्रिकेटच्या मॅच सारखे हा आकडेवारीचा खेळ करून आमच्या काळात एवढ्या कमी आत्महत्या झाल्या हे भासवित आहे. हे सरकारचे धोरण चुकीचे असल्याचेही यावेळी ते म्हणाले. सरकारला जाब विचारण्याची ताकद ठेवली पाहिजे तरच आपले प्रश्न सुटतील असे ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षणा संदर्भातील अहवाल सादर झाला असून, त्यावर सकारात्मक निर्णय होऊन मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक संयोजक अविनाश कव्हळे यांनी केले.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलMaratha Reservationमराठा आरक्षण