शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शहराच्या विकासात मारवाडी समाजाचे मोठे योगदान : खोतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:19 IST

मारवाडी युवामंचच्या वतीने नुकताच मारवाडी समाजातील प्रतिष्ठांना समाजभुषण, जालनारत्न आदी पुरस्काराने गौरविले. या सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांना खोतकर यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावून विशेष सत्कार केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर हे उद्योग आणि व्यापाऱ्यांचे मोठे केंद्र राहिले आहे. या समाजाने दाखविलेल्या दातृत्वामुळे जालना शहराचा विकास झाला असून, विविध उद्योगाच्या माध्यमातून देश आणि जगाच्या नकाशावर पोहोचले असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.मारवाडी युवामंचच्या वतीने नुकताच मारवाडी समाजातील प्रतिष्ठांना समाजभुषण, जालनारत्न आदी पुरस्काराने गौरविले. या सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांना खोतकर यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावून विशेष सत्कार केला. यामध्ये जालना भूषण घनश्याम गोयल, समाजरत्न पुरस्कारप्राप्त बंकट खंडेलवाल, अर्जुन गेही, शैलेश देविदान, अर्चना तोतला, नंदलाल राठी, डॉ. मंगल शुक्ला, श्रीकिशन डागा, पंकज खिवसरा, सिद्धांत तवरावाला, आचार्य व्यास, रमेशचंद सोनी, धरमचंद रूणवाल, दामोदर बजाज, प्रा. जवाहर काबरा, जय भगवान जिंदल, विष्णूकांता भक्कड, डॉ. अनुप कासलीवाल, सुनील अग्रवाल, सुनील राठी, श्याम लखोटिया, नितीन तोतला यांचा यावेळी उपस्थिती होती.यावेळी उद्योगपती किशोर अग्रवाल, संजय खोतकर, वीरेंद्र धोका, अभिमन्यू खोतकर, ब्रिजमोहन लड्डा, सुभाष देविदान, सुदेश करवा, रमेश अग्रवाल, उमेश पांचारिया, महेश भक्कड, पवन जोशी, चेतन बोथरा, महावीर जागीड आणि दिनेश बरलोटा, मनिष तवरावाला उपस्थित होते.

टॅग्स :communityसमाजSocialसामाजिकArjun Khotkarअर्जुन खोतकर