शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
3
"वृद्धांना तरुण करू"; टाईम मशीनच्या जाळ्यात अडकले हजारो लोक, जोडप्याकडून कोट्यवधींचा गंडा
4
Amitabh Bachchan : "मी दिवसाला २०० सिगारेट ओढायचो, पण आता..."; 'असं' बदललं अमिताभ बच्चन यांचं आयुष्य
5
IPO असावा तर असा, लिस्टिंगच्या दिवशीच पैसा दुप्पट; आता Shares खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
7
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
8
दिवसभर भीक मागायचे अन् रात्री हॉटेलात मुक्काम करायचे; २२ भिकाऱ्यांना पोलिसांनी पकडले
9
२ लाख कॅश, ३०० ग्रॅम सोनं, ११ किलो चांदी, १३ प्लॉट...; IAS अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड
10
Iran Isreal Tension : इस्त्रायलचा मारा सहन करू शकेल का इराण; जाणून घ्या देशाच्या अर्थव्यवस्थेची काय आहे स्थिती?
11
"आज कुछ तुफानी करते है!" Martin Guptill चा कडक सिक्सर; फुटल्या कॉमेंट्री बॉक्सच्या काचा!
12
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
13
२००० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार काँग्रेसचा माजी पदाधिकारी; कोकेन प्रकरणात मोठा खुलासा
14
Bigg boss 18 मध्ये येणार 'तारक मेहता...'चा सोढी? महिनाभर बेपत्ता झालेल्या गुरुचरण सिंहचं नाव चर्चेत
15
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
16
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
17
तेलंगणा मंत्र्याचे समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटावर आक्षेपार्ह विधान, अभिनेत्रीची संतप्त पोस्ट
18
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
19
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
20
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...

दोन लाख विद्यार्थ्यांना सुटीतही पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 12:10 AM

दुष्काळी परिस्थितीत टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना सरकारच्यावतीने सुटीतही पोषण आहार देण्यात येणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, अशा दुष्काळी परिस्थितीत टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना सरकारच्यावतीने सुटीतही पोषण आहार देण्यात येणार आहे. त्यानूसार जिल्ह्यातील १ हजार ९१३ शाळांमधील पहिले ते आठवीपर्यंतच्या २ लाख ५१ हजार ८७८ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई भासत असून, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सरकारने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला असून, अशा दुष्काळी परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना सरकारतर्फे उन्हाळी सुट्ट्यातही पोषण आहार देण्यात येणार आहे. या विद्याथार्यांना आठवड्यातील ३ दिवस दूध, अंडी, फळे व पौष्टिक आहार देण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १ हजार ९१३ शाळांमधील पहिले ते आठवीपर्यंतच्या २ लाख ५१ हजार ८७८ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहेत.यात जालना तालुक्यातील ६३८९५, बदनापूर १९७८४, अंबड ३७३४७, घनसावंगी २८३३३, मंठा २०६९५, परतूर २२०५९ , भोकरदन २७१९७, तर जाफराबाद तालुक्यातील २०४१८ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाSchoolशाळाStudentविद्यार्थी