शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

भाव पडले, अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी थेट गावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 19:54 IST

शेतमाल घरात आला की मालाचे भाव कमी होतात. त्यामुळे उत्पादन चांगले मिळूनही शेती तोट्यात येते.

भोकरदन : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आज चंक शेतकऱ्याच्या दारात गेले. त्यांच्या सोबत संवाद करून डॉ. राठोड यांनी अडचणी समजून घेतल्या. खचून जाऊ नका, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या, असे आवाहन करत जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याचे मनोधेर्य वाढवले. जिल्हाधिकारी आपल्या दारात आल्यामुळे शेतकरी भारावून गेला होता.

शेतकरी आत्महत्या थांबाव्यात यासाठी आत्महत्याग्रस्त क्षेत्रातील नैराश्याने ग्रासलेल्या शेतकऱ्यांचे मनोधेर्य वाढविण्यासाठी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, गोषेगाव येथील परीक्षा केंद्राला भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी थेट सुरंगळी या गावात प्रवेश केला. उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसिलदार सारिका कदम, तलाठी संदिप जुडे यावेळी त्यांच्या सोबत होते. त्यांनी दत्तात्रय श्यामा टोंपे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घरी भेट दिली. 

डॉ. राठोड यांनी शेतकरी टोंपे यांची आपुलकीने विचारपूस केली. कुटुंबाची माहिती घेत जमीन किती आहे, काय पीक घेता, शेती परवडते का ? असे प्रश्न विचारले. यावर टोंपे यांनी शेतमाल घरात आला की मालाचे भाव कमी होतात. त्यामुळे उत्पादन चांगले मिळूनही शेती तोट्यात येते. साहेब, मालाचे भाव वाढवा, अल्पभूधारक शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर विहीर, ठिबक संच, तुषार संच द्यावे असे सांगितले.  

टॅग्स :JalanaजालनाJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना