शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

सग्या-सोयऱ्याची अंमलबजावणी करावी, त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही : मनोज जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 6:06 AM

जरांगे-पाटील म्हणाले, ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना नवे आरक्षण असेल असा गैरसमज काढून टाका, मराठे ओबीसीमध्ये आहेत.

वडीगोद्री (जि. जालना) : येत्या २० तारखेला कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे त्या शिवाय आंदोलन थांबणार नाही, सगेसोयरे कायद्याबाबत सध्या सरकारने स्पष्टता केलेली नाही. यामुळे सरकारने कायदा निर्मितीची प्रक्रिया थांबवू नये, असे मत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केले. रविवारी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

जरांगे-पाटील म्हणाले, ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना नवे आरक्षण असेल असा गैरसमज काढून टाका, मराठे ओबीसीमध्ये आहेत. सरकारने सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी करावी. मराठा समाजासाठी जे येईल त्याचे स्वागतच केले आहे. उद्या शिवरायांची जयंती आदर्श व्हायला पाहिजे. समाजबांधवांनी जयंती शांततेत साजरी करावी. २० फेब्रुवारीला संध्याकाळी किंवा २१ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा रवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील