शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

जालना जिल्ह्यात २८ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 1:18 AM

राज्य सरकारने शतकोटी वृक्ष लावडीची तयारी आतापासूनच वेगात सुरू केली आहे. जालना जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात २८ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य सरकारने शतकोटी वृक्ष लावडीची तयारी आतापासूनच वेगात सुरू केली आहे. जालना जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात २८ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.वृक्षलागवडीसाठी वेगवेगळ्या विभागांना त्यांनी किती वृक्ष लागवड करावी यासाठीचे नियोजन वनविभागाने केले असल्याची माहिती वनविभागातील कान्हेरे यांनी दिली. एकूणच आमच्या वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी शिंदे आणि अन्य अधिकाऱ्यांची एक बैठक होऊन त्यांच्या सूचनेनुसार हे उदिष्ट ठरवल्याचे कान्हेरे यांनी सांगितले.यात वनविभागाने साडेचार लाख, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना सर्वात जास्त म्हणजे १० लाख वृक्ष लागवड करावयाची आहे. कृषी विभागाला ५ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य देण्यात आले असून, यात नगर विकास, औद्योगिक, जलसंपदा, उच्व व तंत्र शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींना मिळून हे २८ लाख वृक्ष लागवड करावायची आहे. यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून झाडे लावण्यासाठीचे खड्डे करण्याचे काम अंतिम पातळीवर असल्याचे सांगण्यात आले.ही वृक्ष लागवड करण्यासाठी अंदाजित १२ कोटी रूपये खर्च अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही वृक्ष लागवड करताना लिंब, चिंच, बांबू, सागवान, खैर तसेच विविध प्रकारची फळबागांशी निगडीत झाडे लावण्यात येणार आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाenvironmentवातावरण