शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

...तर शेतकरी समृद्ध होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 01:30 IST

फळझाडांपासून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मोठ्या प्रमाणावर मिळेल, असे मत विभागीय वनसंरक्षक अधिकारी नितीन गुदगे यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : शेतकऱ्यांनी शेतातील बांध हे पडीक न ठेवता तिथे फळझाडे लावणे आवश्यक आहे. या फळझाडांपासून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मोठ्या प्रमाणावर मिळेल. यातूनच शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत विभागीय वनसंरक्षक अधिकारी नितीन गुदगे यांनी व्यक्त केले.अंबड तालुक्यातील सौंदलगाव येथे सामाजिक वनीकरण आणि महाराष्ट्र ग्राम रोजगार हमी योजना यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसंवाद कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहायक वनसंरक्षक प्रशांत वरूडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अभय अटकळ, वनपाल घुगे, वनरक्षक नाईकवाडे, कासारे, दोडदगावचे सरपंच ज्ञानेश्वर वाघ, ग्रामसेवक चव्हाण, कानिफनाथ सावंत, किसन घायाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना गुदगे म्हणाले, रोहयो अंतर्गत शेतक-यांच्या बांधावर आणि शेतजमिनीवर वृक्ष लागवड योजनेची शेतक-यांनी माहिती जाणून घेण्याची गरज आहे. आज शेतकरी हे सामाजिक वनीकरण व रोहयोच्या योजनेपासून वंचित राहत आले आहेत. त्यांनी या सर्व योजनांचा लाभ घेऊन शेतात झाडे लावणे आवश्यक आहे. यात आंबा, चिंच, जांभूळ, सीताफळ, सागवान, बांबू, चंदन, शेवगा या झाडांची लागवड केली पाहिजे. यातून शेतक-यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होतील.यावेळी रामेश्वर राऊत, बंडू मुंढे, पोपट मुंढे, भीमराव खोमणे, बंकटराव बिलवाळ, अर्जुन राऊत, बाबूराव खोमणे, अजयसिंग राजपूत, अनिल राजपूत, देविदास खोमणे, अशोक राजपूत, लक्ष्मण ऊसारे, लक्ष्मण पवार, भीमसिंग राजपूत, नारायण राजपूत, बाबूराव खोमणे, जयसिंग राजपूत, गणेश शिहिरे यांची उपस्थिती होती. यावेळी अनेकांनी आपले अनुभव विशद केले.

टॅग्स :fruitsफळेforest departmentवनविभागAgriculture Sectorशेती क्षेत्र