शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

तीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:33 IST

जालना जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर यांची निवडणुक उपजिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून, या विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता सानप यांची बदली रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. तर नांदेड येथे बदलून गेलेले ब्रजेश पाटील हे सामान्य प्रशासन विभागात रूजू होणार आहेत.गेल्या आठवडाभरापासून प्रशासनातील बदल्याचे सत्र सुरू असून, त्यात अप्पर जिल्हाधिकारी खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी कमलाकर फड यांची गंगाखेड येथे बदली झाली आहे. त्यामुळे उपजिल्हाधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त होती. ती आता हळूहळू भरली जात आहेत. आता रोजगार हमी विभागाला सहा महिन्यांपासून उपजिल्हाधिकारी नसल्याने कामकाजावर परिणाम झाला होता. हे पद आता संगीता सानप यांच्या रूपाने भरले असल्याने दुष्काळात मोठी मदत होणार आहे. राजू नंदकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार होते, तो आता हलका होणार असून, अप्पर, निवासी तसेच रोजगार हमीचा पदभार त्यांच्याकडे होता.

टॅग्स :Jalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक