शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

जालन्याच्या बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 12:14 IST

भाजीपाला : दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याच्या कमतरतेमुळे भाजीपाल्याची आवक मंदावली आहे.

जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी भाजीपाला मंडईत भाजीपाल्याची आवक घटली. आवक घटल्याने काटेरी वांग्याला बुधवारी दुप्पट भाव मिळाला.

दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याच्या कमतरतेमुळे सध्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढल्याने बुधवारी भरलेल्या आठवडी बाजारात जालना आणि बदनापूर तालुक्यातील गावातील भेंडी, काटेरी वांगे, गवार, वाटाणा, हिरवी मिरची आदी आवक झाली होती; मात्र मागणीच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक बाजारात कमी होती.

यामुळे वांग्याला १०००  ते १२०० रुपये दर मिळाला. भेंडीला ३०० ते ४०० रुपये, वाटाणा शेंगा १५०० ते २२०० रुपये भाव मिळाला. मेथीला बुधवारी १०० ते १५० रुपये शेकडा भाव मिळाला. कांद्याची परिस्थिती अद्यापही बिकटच आहे. कांद्याला ४०० ते १००० रुपये भाव मिळाला.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी