शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
2
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
3
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
4
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
5
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
6
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
7
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
8
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
9
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
10
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
11
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
12
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
13
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
14
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
15
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
16
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
17
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
18
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
19
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
20
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल

परतूर नगर पालिकेचे लाखो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 12:41 AM

लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून, पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

शेषराव वायाळ ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शहराला होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेच्या दोन ‘एअर वॉल’ ला गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून, पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. शहरात मात्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे.परतूर शहरास पाणी पुरवठा करणाºया जल वाहिनीवरील एअर वॉलला मागील दोन महिन्यापासून गळती लागली आहे. या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. विशेष म्हणजे या पाण्याचे शुध्दीकरण करण्यात आले आहे. शुध्द केलेले पाणी, विजेचा वापर व दुष्काळात या पाण्याचा अपव्यय हा अत्यंत गंंभीर प्रकार आहे. मात्र या प्रकाराकडे नगरपालिका दुर्लक्ष करीत आहे. विजेचा खर्च व भविष्यातील पाणी टंचाईचा विचार करून पालिकेने आता चार दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला. त्यामुळे शहरातील जनता पाण्याचा काटकसरीने वापर करीत आहे. मात्र नगरपालिका प्रशासन याला गंभीरतेने घेत नाही. या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे रोडच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. तरी ही गळती तात्काळ थांबवावी, अशी मागणी होत आहे.दरम्यान, पावसाळ््याचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. परंतु, अद्यापही तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे सध्या तालुक्याला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे. येणाºया काळात तीव्र पाणीटंचाईला सामोर जावे लागणार आहे. त्यातच सध्या पाण्याची नासाडी होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाई