शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

युवक काँग्रेसची तहसीलसमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 01:25 IST

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी. या मागणीसाठी युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत बुधवारी चक्क तहसीलदारांच्या वाहनावर कोंब आलेली मक्याची कणसं भिरकावली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी. या मागणीसाठी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, तालुका अध्यक्ष त्र्यंबक पाबळे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत बुधवारी चक्क तहसीलदारांच्या वाहनावर कोंब आलेली मक्याची कणसं भिरकावली.या घटनेमुळे काही काळ उपविभागीय कार्यालय परिसरात गोंंधळ उडाला होता़ परतीच्या पावसामुळे शेतकºयाच्या तोंडाशी आलेला घास वाया गेला आहे. आद्याप प्रशासनाच्या वतीने कोणताही अधिकारी नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतावर आला नाही. केवळ आॅनलाईन प्रस्ताव भरणे, दंवड्या पिटणे ही कामे करण्यात सरकार व्यस्त आहे. मात्र, प्रत्यक्षात शेतातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोणताही अधिकारी फिरकला नाही.ते सर्व दिवाळीचा सण साजरा करण्यात मग्न झाले आहेत. एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे तो हवालदिल झाला आहे.दिवाळीचा सण शेतक-यांना साजरा करता आला नसल्याची वस्तुस्थिती आहे.मात्र, प्रशासनाला याचे कोणतेही देणेघेणे नाही, असे एक ना अनेक आरोप करत युवक काँग्रेसच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर कोंब आलेले धान्य तहसीलदारांच्या गाडीवर ठेवून आंदोलन करण्यात आले.यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल देशमुख, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष त्र्यंबक पाबळे, महेश दसपुते, संतोष ठाकरे, झहिर शेख, अनिल शिंदे, गंगाधर ठोके, असलम पठाण, प्रकश जाधव, यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.

टॅग्स :agitationआंदोलनcongressकाँग्रेस