शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
2
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
3
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
4
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
5
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
6
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
7
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
8
IND vs NZ : कसोटी जिंकण्याची गॅरंटी किती? रेकॉर्ड बघून म्हणाला; "टीम इंडिया है तो मुमकिन है"
9
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
11
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
13
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
14
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
15
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
16
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
17
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 
18
"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा
19
Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
20
"राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत", रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल

सखाराम महाराज संस्थानच्या वारीची 250 वर्षाची परंपरा

By admin | Published: June 09, 2017 12:03 PM

अमळनेर येथून उद्या प्रस्थान. 22 दिवसात 550 कि.मी.चा होणार पायी प्रवास

 ऑनलाईन लोकमत

अमळनेर,दि.9 : महाराष्ट्रात संत परंपरेचा पाया रचणा:या संत सखाराम महाराज संस्थानच्या पायी वारीचे 10 रोजी पंढरपुरकडे प्रस्थान होत आहे. या पायीवारीला  जवळपास अडीचशे वर्षाची परंपरा आहे. 
 वाडी संस्थानचे 11वे गादी पुरूष हभप प्रसाद महाराज पायी वारीचे नेतृत्व करतात. 2 जुलैला दिंडी पंढरपुरात पोहचेल.   अमळनेरच्या संत सखाराम महाराजांनी वयाच्या 15 व्या वर्षापासून पायी दिंडीची परंपरा सुरू केली, ती आजतागायत सुरू आहे. ऊन, पाऊस अथवा नैसर्गिक विघAे आली तरी दिंडीच्या दिनक्रमात कुठलाही बदल होत नाही. नियोजीत ठिकाणी, ठरलेल्या दिवशी ही दिंडी पोहचत असते.
 पायी वारी निघते, त्यादिवशी  पहाटे प्रसाद महाराज वाडीतून पैलाडमधील तुळशीबागेत येतात. तेथे नित्यक्रमाची पुजा-अर्जा होते.  शहरातील भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. भाविकांना आशिर्वाद दिल्यानंतर दुपारी 12 वाजेच्या सुमारास पायी दिंडी पंढरपुरकडे मार्गस्थ होत असते. 
दिंडीचा पहिला मुक्काम पारोळा येथे असतो. त्यानंतर आडगाव, भडगाव, नगरदेवळे, नेरी, नागद, बिलखेडे, नागापूर, पिशोर, चिखलठाणा, टाकळीराजेराय,  दौलताबाद, महारूळ,  पैठण,शेवगाव, पाथर्डी, धामणगाव, आष्टी, अरणगाव,  करमाळा, वडशिवणे, करकंब मार्गे दिंडीचा प्रवास होत असतो. 22 दिवसात 550 किलोमीटरचा प्रवास करीत दिंडी नवमीला अर्थात 2 जुलै रोजी पंढरपुरला पोहचेल. अमळनेर येथून निघणा:या दिंडीत शेकडो वारकरी सहभागी होत असतात.