शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
5
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
6
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
7
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
8
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
9
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
10
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
11
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
12
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
13
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
14
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
15
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
16
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
17
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
18
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
19
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
20
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक

पुस्तके ही प्राणवायूसारखी असतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:12 AM

जळगाव : पुस्तके ही प्राणवायूसारखी असतात, जसा जगायला ऑक्सिजन लागतो तशीच पुस्तकंही लागली पाहिजेत कारण पुस्तक वाचणाऱ्या माणसाला प्रश्न ...

जळगाव : पुस्तके ही प्राणवायूसारखी असतात, जसा जगायला ऑक्सिजन लागतो तशीच पुस्तकंही लागली पाहिजेत कारण पुस्तक वाचणाऱ्या माणसाला प्रश्न पडतात, तो विचार करायला लागतो आणि विचार करणारा माणूस हा खऱ्या अर्थाने जिवंत माणूस असतो, असे विचार मराठीतील सुप्रसिद्ध कवी दासू वैद्य यांनी व्यक्त केले. ‘परिवर्तन पुस्तक भिशी’च्या कार्यक्रमात ते बोलत होते.

हरवलेले लेकरू परत सापडावे, त्यावेळी आईला जो आनंद होतो, तो आनंद मला पुस्तक पुन्हा हातात घेताना होतो.

वाचनाची एक पद्धत असते, पुस्तकांची निवडही योग्य असायला हवी, असे दासू वैद्य यांनी यावेळी सांगितले. परिवर्तन तर्फे ‘पुस्तक भिशी’ या उपक्रमात भिशींची संख्या पाच झाली आहे. यात कोल्हापूर, नागपूर, मुंबई, पुणे, शेगाव यासह महाराष्ट्रातील विविध भागातील वाचक सहभागी झाले आहेत. कार्यक्रमात सुरवातीला उदय सपकाळे, जयश्री पाटील व शंभू पाटील या वाचकांनी गेल्या महिन्यात भिशीतून घेतलेल्या पुस्तकांवर मनोगत व्यक्त केले. आयोजनासाठी पुस्तक भिशीचे प्रमुख मंजूषा भिडे व ज्ञानेश्वर शेंडे, प्रा मनोज पाटील, अविरत पाटील यांनी सहकार्य केले.