शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

जळगावात थंडीची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 11:29 AM

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाºयांचा परिणाम

जळगाव : उत्तरेकडील राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत बर्फवृष्टी सुरु आहे. यामुळे उत्तरेकडून महाराष्टÑाकडे येणाºया थंड वाºयांमुळे थंडीची लाट पसरली आहे. त्याचाच परिणाम जळगाव जिल्ह्यात दिसून येत आहे. शुक्रवारी शहराचा पारा १० अंशापर्यंत खाली आली आला होता. तसेच शुक्रवारी शहराच्या किमान तापमानाने या हंगामातील सर्वात निच्चांक गाठला.गेल्या चार दिवसांपासून तापमानात सारखी घट होत आहे. थंडीच्या लाटेमुळे नागरिक रात्रीच्या वेळेस बाहेर निघणे टाळत आहेत. त्यामुळे रात्री ७ नंतर मुख्य रस्त्यांवरील वर्दळ देखील कमी झालेली दिसून येत आहे.थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरातील उपनगरांमध्ये नागरिक शेकोट्या पेटवताना दिसून येत आहे. तसेच किमान तापमानासह कमाल तापमानातही घट झाली असल्याने रात्रीसह दिवसा देखील गारवा निर्माण झाला आहे.पुढील आठवड्यात जिल्ह्यात पावसाचा अंदाजएकीकडे राज्यात उत्तरेकडून येणाºया थंड वाºयांमुळे थंडीची लाट पसरली असताना, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा कल छत्तीसगडसह महाराष्टÑाकडे वाढत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पाऊ स न झाल्यास ढगाळ वातावरण तरी पहायला मिळणार आहे.यामुळे किमान तापमानात वाढ होवून थंडीचा जोर कमी होण्याचीही शक्यता स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केली आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून तापमानात घट झाल्यामुळे रब्बी पिकांना फायदा होत आहे. मात्र,पुढील आठवड्यात पावसाचा अंदाज असल्याने रब्बीला फटका बसण्याचीही शक्यता आहे.वाºयांचा वेग अधिक असल्याने गारवाथंडीच्या लाटेसह येणाºया वाºयांचा वेग नेहमीपेक्षा जास्त आहे. शुक्रवारी शहरात ताशी १८ ते २० किमी वेगाने वारे वाहत असल्याने थंडीचे प्रमाण वाढले होते. अजून दोन दिवस थंडीचे प्रमाण कायम राहणार असून, पारा ८ अंशापर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. मात्र, पुढील आठवड्यात किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव