शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

'महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती चिंताजनक, तरुणांचेही बळी जातायंत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 06:24 IST

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

ठळक मुद्देया कठीण परिस्थितीत रुग्णांचे आरोग्य सांभाळणारे डॉक्टर, नर्स यांचे आभार मानत कोरोनाबाबत केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वाधिक १८०० टन ऑक्सिजन साठा दिला असून, रेमडेसिविर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक असून, रोज मृत्यूही वाढत आहेत. यामुळे महाराष्ट्रात परिस्थिती चिंताजनक बनली असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रमजीवी कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले. आता सुरू असलेली कोरोनाची लाट ही भयंकर असून, कुटुंबेच्या कुटुंबे संक्रमित होत आहेत. सर्व वयोगटातील व्यक्तींना याची लागण होत असून, यात तरुणांचेही बळी जात आहेत. या संक्रमणामुळे आपली आरोग्य व्यवस्था कुठे तरी कमी पडत असल्याचेही ते म्हणाले.

या कठीण परिस्थितीत रुग्णांचे आरोग्य सांभाळणारे डॉक्टर, नर्स यांचे आभार मानत कोरोनाबाबत केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वाधिक १८०० टन ऑक्सिजन साठा दिला असून, रेमडेसिविर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. पण, या दिलेल्या बाबींचे नियोजनपूर्ण वाटप करणे महत्त्वाचे असून, पालघर जिल्ह्यासारख्या आदिवासी जिल्ह्यातसुद्धा त्यांना अनाथासारखी वागणूक न देता रुग्णसंख्येप्रमाणे ऑक्सिजन व रेमडेसिविरचा साठा उपलब्ध करून द्यायला हवा, असे ते म्हणाले. याप्रसंगी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. मनीषा चौधरी, विवेक पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. श्रमजीवी कोविड सेंटर हे वसई पूर्व भागात उसगाव येथे १०० खाटांचे सुरू केलेले पहिले कोविड सेंटर असून, यात २० ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था आहे. या कोविड सेंटरमुळे ग्रामीण नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असून, जर कोरोनाची लागण झाली तर या भागातील नागरिकांना वसई, विरार, नालासोपारा किंवा विक्रमगड या ठिकाणी जावे लागे. हे कोविड सेंटर निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस